कुटुंबात राहताना आई-वडील,मुले यांचा घडणाऱ्या घटनेकडे पाहायचा दृष्टीकोन वेगवेगळा असू शकतो.पण ज्या वेळेस दृष्टीलक्ष्य एक असेल,म्हणजेच विकास हे दृष्टीलक्ष्य असेल तर मात्र सर्वजण एकाच स्तरावर येऊन आनंदाने राहतील.